⚡️CDS बिपीन रावतांकडून "चर्चेतून मार्ग निघाला नाही तर युद्धाच्या पर्यायावर भारत विचार करेल" असा इशारा दिल्या गेल्यानंतर चीनने मवाळ धोरण स्विकारत पुन्हा एकदा चर्चा सुरु करण्याची भाषा केली. चीनच्या राजदूतांनी चर्चेतून मार्ग काढण्याचे भारताला सुचवले आहे.तथापि भारताने सावधच राहिला हवे. https://t.co/nEblflIx2M